tag:blogger.com,1999:blog-16732147123883066942024-03-28T20:29:08.511-07:00जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबागUnknownnoreply@blogger.comBlogger4918125tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-84969463936449070292024-03-27T05:52:00.000-07:002024-03-27T05:52:31.755-07:00 नोंदणी व मुद्रांक विभागाची जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये सुट्टीच्या दिवशी राहणार सुरु<p><br /></p><p align="center" class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center; text-indent: 0.5in;"><b><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt;"> </span></b></p><p class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">रायगड,दि.27(जिमाका):- नोंदणी व मुद्रांक विभागाचे रायगड जिल्यायातील सर्व नोंदणी कार्यालये मार्च अखेरच्या दि. 29 मार्च, दि.30 मार्च व दि.31 मार्च 2024 या सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सूचना आहेत. </span></p><p class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> दि.1 एप्रिल 2024 पासून नवीन (सुधारित) बाजारमूल्य दर तक्ते लागू होत असतात. त्यामुळे दस्त नोंदणीची वाढती संख्या विचारात घेता होणारी गर्दी टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीकांत सोनवणे यांनी कळविले आहे.</span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">००००००००</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-10530392463983047052024-03-27T04:25:00.000-07:002024-03-27T04:25:12.383-07:00जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी<p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjklas6I5eRQY6JW9_jdywSmZMdzHmefjdPqTeVbiK7I1HlAl-QNK5W66uH-ObE463omiOgZZzs5wdbhNU6RKrLEGJAym2fNebBbnxTuEGxhdKCsnTeB01kxm8eaq21CwfzRta3lqgxm4fN4AdLxLrqKDLZogogrXKIkB2yxr-RvCHWWzwqD_i6WIs_CC4/s1280/WhatsApp%20Image%202024-03-27%20at%204.13.19%20PM.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="960" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjklas6I5eRQY6JW9_jdywSmZMdzHmefjdPqTeVbiK7I1HlAl-QNK5W66uH-ObE463omiOgZZzs5wdbhNU6RKrLEGJAym2fNebBbnxTuEGxhdKCsnTeB01kxm8eaq21CwfzRta3lqgxm4fN4AdLxLrqKDLZogogrXKIkB2yxr-RvCHWWzwqD_i6WIs_CC4/s320/WhatsApp%20Image%202024-03-27%20at%204.13.19%20PM.jpeg" width="240" /></a></div><br /><p></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: normal; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><span style="font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt;"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: normal; margin: 0in 0in 0.0001pt;"><span style="font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 12pt;"> </span><span style="font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt;"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: normal; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">रायगड(जिमाका)दि.27:-रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची पूर्व तयारी जोमाने सुरु आहे. विविध पातळ्यावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज रायगड लोकसभा मतदार संघातील 192-अलिबाग या विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार तात्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.</span><span style="font-family: "Times New Roman", "serif";"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: normal; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-family: "Times New Roman", "serif";"> </span><span style="font-family: DVOT-SurekhMR;"> यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई सांळुखे आदी उपस्थित होते.</span><span style="font-family: "Times New Roman", "serif";"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-family: "Times New Roman", "serif"; line-height: 16.8667px;"> </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; line-height: 16.8667px;"> श्री.जावळे म्हणाले भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्युतजोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करुन घ्याव्यात. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक लावावेत. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.</span><span style="font-family: "Times New Roman", "serif"; line-height: 16.8667px;"> </span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">यावेळी जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी अलिबाग तालुक्यातील बामनोली येथील चार केंद्र, वरसोली येथील सहा केंद्र, चेंढरे येथील दहा केंद्र, अलिबाग येथील सहा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.</span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">0000000</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-80111047558494313612024-03-27T04:15:00.000-07:002024-03-27T04:15:34.584-07:00 अनुज्ञप्ती चाचणी, नवीन वाहन नोंदणी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणीचे कामकाज दि.1 एप्रिल 2024 पासून मौजे जिते येथे होणार सुरु<p><br /></p><p align="center" class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> </span></p><p class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><b><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">रायगड,दि.27(जिमाका):-</span></b><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयास गट नं.28/1 मौजे जिते या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शासकीय जागेत रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून दि.23 मार्च 2024 रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याहस्ते या इमारतीचा उद्घाटन सोहाळा संपन्न झाला आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुख्यालय जुनी इमारत विकासस्मृती व पेण-खोपोली बायपास रोड येथे सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथे हलविण्यात येणार आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">पेण-खोपोली बायपास रोड येथे करण्यात येणारी अनुज्ञप्ती चाचणी, नवीन वाहन नोंदणी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी इत्यादी सर्व प्रकारचे कामकाज दि.1 एप्रिल 2024 पासून मौजे जिते येथे नवीन कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात करण्यात येणार आहे. तसेच विकासस्मृती या इमारतीमध्ये सुरु असलेले कामकाज टप्प्या टप्प्याने मौजे जिते येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">सर्व वाहन मालक, चालक तसेच नागरिकांना या बदलाबाबत अवगत करण्यात येत असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मौजे जिते येथील नवीन इमारतीत सर्व कामकाज सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण तर्फे करण्यात आले आहे.</span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-clip: initial; background-color: white; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">००००००००</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-68246683492265490802024-03-26T23:38:00.000-07:002024-03-26T23:38:23.674-07:00जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांचे निर्देश<p> </p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><b><span style="font-family: DVOT-SurekhMR;">रायगड(जिमाका)दि.26:-</span></b><span style="font-family: DVOT-SurekhMR;"> रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">रायगड जिल्हा हा 32-रायगड आणि 33-मावळ अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की,मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी. आवश्यकते नुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;"> वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक अटींची खात्री करावी. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी.आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री.जावळे यांनी यावेळी दिल्या.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;"> जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र बनवली जातील, ती स्थानिक साहित्याने सुसज्ज असावीत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील किमान 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाचा दिनांक लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा बरोबरच एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत, असेही त्यांनी यावेळी संगितले.</span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">००००००००</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-31175226990785540872024-03-26T05:05:00.000-07:002024-03-26T05:05:42.536-07:00कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; शासन परिपत्रक जारी <p> </p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">रायगड जिमाका दि. 26- राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. 19 एप्रिल, दि. 26 एप्रिल, दि. 07 मे, दि. 13 मे व दि. 20 मे, 2024 अशा पाच टप्प्यात होणार आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.</span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">०००००००</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-47911784243561057912024-03-22T03:44:00.000-07:002024-03-22T03:44:10.174-07:00अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात घट<p> </p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-size: 12pt; line-height: 18.4px;"> </span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 12pt; line-height: 18.4px;"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">रायगड</span></b><b><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">,<span lang="MR">दि.22(जिमाका): </span></span></b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वनविभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे यंदाच्या वर्षात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. विभागीय कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामुळे याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अलिबाग उपवनसंरक्षक श्री.राहुल पाटील यांनी दिली.</span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र 1074.63 चौ.कि.मी. इतके आहे. मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या मागील वर्षभरात अलिबाग वनविभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण 155 वणव्यांच्या घटना घडल्या असून 286.984 हेक्टर वनजमिनीचे नुकसान झाले आहे. आग मुख्यतः ग्राउंड फायर स्वरुपातील असल्यामुळे जंगल नष्ट होत नसून जैवविविधतेला धोका पोहचत नाही तसेच जंगलातील आगीमुळे वनस्पतीचे व काजू बागायतींचे नुकसान निदर्शनास आलेले नाही</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> अनेक ठिकाणी वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">, </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">राज्य महामार्ग</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">, </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">जिल्हा मार्ग असे विविध रस्ते आहेत. वनकर्मचारी वणवा लागल्याचे निदर्शनास येताच तो तात्काळ विझविण्याकामी त्वरीत पोहचून वणवा आटोक्यात आणतात व त्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन तातडीने कारवाई केली जाते.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> </span><b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">अलिबाग विभागात वन वणवे लागू नयेत याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना: </span></b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">अलिबाग वन विभागात कुरणांचे क्षेत्र नाही. ज्या ठिकाणी गवत वाढते अशा क्षेत्रामध्ये जाळरेषा घेण्यात येऊन वणव्यास प्रतिबंध करण्यात येते. त्याचप्रमाणे विभागात </span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">“</span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">फायर वॉच टॉवर्स</span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">”</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">देखील उभारण्यात आले असून </span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">“</span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">फायर वॉचर्स</span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">”</span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">ची नेमणूक करण्यात येते. संयुक्त वन समित्यांच्या माध्यमातून स्थानिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून दूरध्वनीवरून प्राप्त झालेले संदेश संबधीत वनक्षेत्रपाल यांना तात्काळ लेखी व दूरध्वनीद्वारे कळवून पुढील कार्यवाहीसाठी सुचना देण्यात येतात.</span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-size: 11pt; line-height: 16.8667px;"> </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">त्रिपक्षीय करारांतर्गत खाजगी संस्थेच्या सहकार्याने पावसाळ्यात रोपांची लागवड करण्यात येते. यामध्ये वनविभाग</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">, </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">अशासकीय संस्था</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">, </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">आर्थिक अनुदान उपलब्ध करुन देणारी खासगी संस्था सात वर्षांकरिता वनजमीन लागवडीकरिता करार पध्दतीने दिली जाते व सात वर्षांनंतर लागवड केलेल्या क्षेत्रासह वनजमनीचा ताबा वनविभागाकडून घेण्यात येतो. जंगलामध्ये वणवा जाणूनबुजून पेटविल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय वननियम, 1927 प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">, </span><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">असे अलिबाग उपवनसंरक्षक श्री.राहुल पाटील यांनी सांगितले.</span><span style="font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px;"></span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: "Times New Roman", "serif"; font-size: 10pt; line-height: 15.3333px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 11pt; line-height: 16.8667px;">000000</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-27917034641829124172024-03-22T03:43:00.000-07:002024-03-22T03:43:38.022-07:00 मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय – जिल्हाधिकारी किशन जावळे<p><br /></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">रायगड,दि.22(जिमाका):- ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशासाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;"> काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुध्दलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक/पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्राईव्हींग लायसन्स,पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेक कं.कर्मचाऱ्यांने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे.</span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;"> यापैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 20 ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्ट मधील तपशीलांच्या आधारे ओळखले जातील. </span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center; text-indent: 0.5in;"><span style="font-family: DVOT-SurekhMR;">0000000</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-62418143438688459242024-03-20T02:54:00.000-07:002024-03-20T02:54:29.439-07:00जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे बंदी आदेश जारी<p align="center" class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: center;"><br /></p>
<p class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: justify; text-indent: .5in;"><b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">रायगड दि. 20 (जिमाका):</span></b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;"> भारत
निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि.१६ मार्च रोजी कार्यक्रम
घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार ३२-रायगड लोकसभा मतदार संघामध्ये दि.०७ मे २०२४
रोजी व ३३-मावळ लोकसभा मतदार संघामध्ये दि.१३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली
जाणार आहे. </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: justify; text-indent: .5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">सदर निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहीर
होईपर्यंत आचारसंहिता अमलात राहणार असून</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">, <span lang="MR">निवडणूक खुल्या व
निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता
येणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार
प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून
जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे
प्रयत्न करीत असतात. </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: justify; text-indent: .5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी फौजदारी
प्रक्रिया संहिता</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">, <span lang="MR">१९७३ चे कलम १४४ नुसार त्यांना
प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या
अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडावे, मतदान प्रक्रिया
शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता
मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र मिळावे व आपला मतदानाचा हक्क
निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास व
बरोबर घेवून फिरण्यास</span>, <span lang="MR">मतदान केंद्राच्या १०० मी. परिसरात
मंडपे</span>, <span lang="MR">दुकाने उभारणे</span>, <span lang="MR">मोबाईल, स्मार्ट
फोन</span>, <span lang="MR">पेजर</span>, <span lang="MR">वायरप्लेस सेट</span>, <span lang="MR">ध्वनीक्षेपके व इतर कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच निवडणूकीच्या
कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन</span>, <span lang="MR">संबंधित पक्षाचे चिन्हाचे
प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश तसेच कायदा व सुव्यवस्था
परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्त्य करण्यास अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये
याकरिता मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.</span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: justify; text-indent: .5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">हा मनाई आदेश रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ३२-रायगड
व ३३-मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील हद्दीत दि.०७ मे २०२४
व दि.१३ मे २०२४ रोजी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत
अंमलात राहील. </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: justify; text-indent: .5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">हा मनाई आदेश घरोघरी जाऊन निवडणूकीसंबंधी दौरा (</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">Visit) <span lang="MR">करणे, लग्न सोहळा</span>, <span lang="MR">अंत्ययात्रा</span>, <span lang="MR">धार्मिक विधी</span>, <span lang="MR">सामाजिक सण व रुढी परंपरेने होणारे
विधी इ. बाबींकरीता लागू होणार नाही.</span></span></p>
<p align="center" class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: center;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;">००००</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;"><o:p></o:p></span></p>
<p align="center" class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0in; text-align: center;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12.0pt; line-height: 115%;"><o:p> </o:p></span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-50419509195752509192024-03-20T02:53:00.000-07:002024-03-20T02:53:34.893-07:00 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध<p><br /></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">रायगड दि. </span></b><b><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">20 (<span lang="MR">जिमाका):</span></span></b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;"> सर्व शासकीय</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">, <span lang="MR">निमशासकीय कार्यालय</span>, <span lang="MR">संस्था या ठिकाणी धरणे आंदोलन</span>, <span lang="MR">मोर्चा</span>, <span lang="MR">निदर्शने</span>, <span lang="MR">उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि.</span>6<span lang="MR"> जून </span>2024<span lang="MR"> पर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.</span></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">2024<span lang="MR"> साठी कार्यक्रम दि.</span>16<span lang="MR"> मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत</span>, <span lang="MR">निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी / उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी मिरवणूक</span>, <span lang="MR">आंदोलन</span>, <span lang="MR">मोर्चा</span>, <span lang="MR">निदर्शने</span>, <span lang="MR">उपोषण करणे तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा देणे</span>, <span lang="MR">वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे ई. तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे.</span></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">जिल्हादंडाधिकारी श्री.जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">1973 <span lang="MR">चे कलम </span>144 <span lang="MR">अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन हा आदेश जारी केला आहे.</span></span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">0000</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-35774509632573160262024-03-20T02:52:00.000-07:002024-03-20T02:52:55.106-07:00नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीन पेक्षा जास्त वाहने नकोत शिवाय दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही<p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><br /></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">रायगड दि.</span></b><b><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">20 (<span lang="MR">जिमाका):</span></span></b><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;"> निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या</span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">, <span lang="MR">वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे</span>, <span lang="MR">कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.</span></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">2024<span lang="MR"> साठी दि.</span>16<span lang="MR"> मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.</span></span></p><p class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: justify; text-indent: 0.5in;"><span lang="MR" style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">जिल्हादंडाधिकारी श्री. जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता </span><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">1973<span lang="MR"> चे कलम </span>144<span lang="MR"> अन्वये दि.</span>16<span lang="MR"> मार्च ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. </span>06<span lang="MR"> जून </span>2024<span lang="MR"> पर्यंत) प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत</span>, <span lang="MR">निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे</span>, <span lang="MR">कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश लागू केले आहेत.</span></span></p><p align="center" class="MsoNormal" style="background-color: white; color: #222222; font-family: Calibri, "sans-serif"; font-size: 11pt; line-height: 16.8667px; margin: 0in 0in 0.0001pt; text-align: center;"><span style="font-family: DVOT-SurekhMR; font-size: 12pt; line-height: 18.4px;">0000</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-17811329533353190712024-03-19T06:00:00.000-07:002024-03-20T00:40:40.546-07:00जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माध्यम कक्षास भेट<div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGh38zxQhZxhe7oLWSE44aVtcJ-nW8kDMaKFmUGp5aAUJTQLozI96ue6zl_a9Cvs7pNb69RATJ5kS8bWTTOQ2rkQgHGdr2f6DODr8nQe1a0LxP6jYBiuG16m403Oes4BeSKPNhSmd8kiEGVcvtZs93jjia4hIau99Fk7lfI5P8lV-jDlXOg7qS5VT11nQ/s4160/WhatsApp%20Image%202024-03-19%20at%206.50.53%20PM.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2773" data-original-width="4160" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGh38zxQhZxhe7oLWSE44aVtcJ-nW8kDMaKFmUGp5aAUJTQLozI96ue6zl_a9Cvs7pNb69RATJ5kS8bWTTOQ2rkQgHGdr2f6DODr8nQe1a0LxP6jYBiuG16m403Oes4BeSKPNhSmd8kiEGVcvtZs93jjia4hIau99Fk7lfI5P8lV-jDlXOg7qS5VT11nQ/s320/WhatsApp%20Image%202024-03-19%20at%206.50.53%20PM.jpeg" width="320" /></a></div><b><br /></b></div><div><b>रायगड </b><b>दि.१९ </b><b>(जिमाका): </b>लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ३२ रायगड लोकसभा मतदार संघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती आणि आणि माध्यम कक्ष (MCMC) जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी आज भेट देऊन कक्षाच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली.</div><div><br /></div><div>जिल्हाधिकारी जावळे यांनी या माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया विभागांची पाहणी केली व आढावा घेतला. निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी मोठी असून त्यांनी सतर्क व दक्ष राहून आपल्या जबाबदार्या पार पडाव्यात अशा सुचना श्री.जावळे यांनी दिल्या. </div><div> </div><div>यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे उपस्थित होते. </div><div><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2pxKpNwDJwaJ3nuefz-RSZ0uZgPRNWAYgnZbvdAL7AVXst8KPpVM2N1TiQDA14Yq24Svt-I_6F0bOGtJens86bMhng9M0PF3TIqyUoijag0GzkLtH0jpzGaQwLmbHL6bV_2ndce8v91xE-CtB_-yVbGat-lIrZUY5VcZRJ2dYS_KPaX-QkSP9Ld0SZEE/s4160/WhatsApp%20Image%202024-03-19%20at%206.49.54%20PM.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2773" data-original-width="4160" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj2pxKpNwDJwaJ3nuefz-RSZ0uZgPRNWAYgnZbvdAL7AVXst8KPpVM2N1TiQDA14Yq24Svt-I_6F0bOGtJens86bMhng9M0PF3TIqyUoijag0GzkLtH0jpzGaQwLmbHL6bV_2ndce8v91xE-CtB_-yVbGat-lIrZUY5VcZRJ2dYS_KPaX-QkSP9Ld0SZEE/s320/WhatsApp%20Image%202024-03-19%20at%206.49.54%20PM.jpeg" width="320" /></a></div><div><br /></div><div>यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीसाठी माध्यम कक्षाबाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी भेट देऊन येथे सेल्फी काढला.</div><div><br /></div><div style="text-align: center;">00000<br /></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-52001144486110463252024-03-12T03:53:00.000-07:002024-03-12T03:53:49.472-07:00अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध ---महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे
रायगड(जिमाका)दि.12:- महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
कुरुळ येथील सुरुची हॉटेल सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजना लाभ, साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी जि.स.श्रीमती दळवी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्यजित बडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे आदि उपस्थित होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने मार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडी मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. तसेच लेक लाडकी या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्या.
राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले आहे. पोषण ट्रॅक्टर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांतमार्फत अंगणवाडीच्या 100 टक्के लाभार्थ्यांची नोंद ऑनलाईन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांची नोंद त्यामध्ये घेता येणार आहे असेही कु. तटकरे यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट वाटप खेळणी साहित्य इत्यादी वस्तू पुरविण्यात येऊन अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विकासाला पूरक असे वातावरण ठरवण्यात करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून देखील महिला, मुली यांना एमएससीआयटी, सायकल वाटप, शिलाई मशीनचा लाभ डीबीटी द्वारे दिला जातो. त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी मसाले चक्की, दळण मशीन, ई-रिक्षा देखील देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल, लेक लाडकी योजना प्रथम हफ्ता धनादेश, अंगणवाडी केंद्राना स्मार्ट किट तसेच महिला बचत गटांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आ. महेंद्र दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांनी केले.
०००००००Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-86079430074722478492024-03-11T01:42:00.000-07:002024-03-11T01:42:14.161-07:00राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये सुधारणा
रायगड(जिमाका)दि.11:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे दि.28 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकान्वये प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) च्या मार्गदर्शक सुचनानुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी देण्यात येणारी अनुदान रक्कम रु. 10,000/- वरुन रु. 50,000/- करण्यात आली असल्याने राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.
50 टक्के अनुदान योजना :- प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 50 हजार, वाढीव अनुदानानुसार योजना, रु. 50 हजार. महामंडळाचा सहभाग, रु. 10,000/- (अनुदान), प्रकल्प मुल्याच्या 50 टक्के (रु.25,000/-) अनुदान, बँकेचा सहभाग, रु. 40,000/- बँकेचे कर्ज, 50 टक्के (रु.25,000/-) बँकेचे कर्ज, व्याज दर, बँकेच्या नियमाप्रमाणे, परतफेडीचा कालावधी, 3 वर्ष.
बीजभांडवल योजना :- महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भागभांडवलामधून बीजभांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 5 लाख, वाढीव अनुदानानुसार योजना, रु. 5 लाख, महामंडळाचा सहभाग, 20 टक्के (रु. 10,000/- अनुदानासहीत )(रु.90,000/- महामंडळाचे कर्ज + रु. 10,000/- अनुदान), 20 टक्के (रु. 50,000/- अनुदानासहीत) (रु.50,000/- महामंडळाचे कर्ज + रु. 50,000/- अनुदान), बँकेचा सहभाग-75 टक्के (रु.3,75,000/- बॅकेचे कर्ज), 75 टक्के (रु.3,75,000/- बॅकेचे कर्ज), अर्जदाराचा सहभाग, 5 टक्के (रु.25,000/-),5 टक्के (रु.25,000/-), व्याज दर, 4 टक्के महामंडळाचे कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष.
या योजनांच्या अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मर्या.जिल्हा कार्यालय, रायगड, कृष्ण संगम बिल्डींग चेंढरे अलिबाग बायपास रोड, पहिला मजला, ब्लॉक न.103 अलिबाग येथे संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक एस.आर.म्हसकर यांनी कळविले आहे.
००००००००Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-41455295997979518102024-03-10T23:45:00.000-07:002024-03-10T23:45:27.263-07:00मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत
रायगड(जिमाका)दि.11:- मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखला, शैक्षणिक दाखला, टीसी, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह दि.6 मार्च ते दि.28 मार्च 2024 या कालावधीत विविध नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था, मर्या., सदनिका क्रमांक 2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे,अलिबाग येथे अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे, जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेसाठी निकष व अटी पुढीलप्रमाणे- प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग प्रशिक्षण योजनेचे 100 टक्के उद्दिष्ट मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटूंबाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत याकरिता सन-2024-25 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले आहे.
दि.28 मार्च 2024 नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
०००००००Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-50621517775700101212024-03-06T00:10:00.000-08:002024-03-06T00:10:31.647-08:00पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन
रायगड,दि.06(जिमाका):-उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत यांच्या अध्यक्षेतेखाली व जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि.07 मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 6:00 या वेळेत विरुपक्ष मंगल कार्यालय, 121/बी, रत्नाकर खरे मार्ग, पनवेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे.
उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणाचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
00000000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-65045045918020412472024-03-05T03:49:00.000-08:002024-03-05T03:49:58.793-08:00सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
रायगड,दि.05(जिमाका) :- महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
महाड औद्योगिक क्षेत्र येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर आ.भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश बानापुरे,एमआयडीसी चे अभियंता उदय देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाड औद्योगिक क्षेत्रातील नांगलवाडी फाटा ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत चार पदरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. (कामाची किंमत-9201.07 लक्ष)शिव मंदिर ते ग.द.आंबेकर हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करणे. (कामाची किंमत-234.85 लक्ष) नांगलवाडी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट काँक्रिट रस्ता व बाजूच्या गटारीचे बांधकाम करणे, (कामाची किंमत-560.44 लक्ष)
तसेच रावढळ गावाजवळ नागेश्वरी नदीवर कोल्हापुरी पध्दतीच्या बंधा-याचे बांधकाम करणे. (कामाची किंमत- 753.62 लक्ष) या कामांचे भूमिपुजन यावेळी करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, महाड विधान सभा मतदार संघाच्या विकासासाठी आ.भरत गोगावले अतिशय प्रयत्नशील आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागाकडून विकास कामासाठी पुरेसा निधी वेळोवेळी उपलब्ध करून घेतला आहे. महाड मधील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच विकास कामासाठी पुरेसा निधी देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त महिलांनी, बचतगट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी केले.
महाड औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील 94 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांची कामे उत्कृष्ट आणी दर्जेदार करण्याचे निर्देश श्री.सामंत यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. आपले शासन हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जलद गतीने कामे मार्गी लावण्यात येत असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ.भरत गोगावले यांनी महाड एमआयडीसीच्या नवीन सांडपाणी वाहिनीचे काम जलदगतीने व्हावे तसेच नगर पालिकेची पाणीपट्टी माफ करावी तसेच विविध विकासकामे व्हावीत यासाठी मागणी केली. पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते महाड नगरपालिकेस अग्निशमन वाहनाच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
00000000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-48183061318479488272024-03-05T02:27:00.000-08:002024-03-05T02:27:05.684-08:00नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे व परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी 10 कोटींचा निधी देणार --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगड,दि.05(जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळयांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराचा सुशोभिकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब, स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या समाधीस्थळाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुशोभिकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते काँक्रीट गटार, कंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.
उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील पराक्रमात लढलेल्या शेलार मामा यांची समाधी आहे. या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’..ही घोषणा इतिहासात अजरामर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नरवीर तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि स्वामी निष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी 50 कोटी देखील मंजूर केले आहेत. या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्य शासनामार्फत आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याबरोबरच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थळाचं भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.
रायगड जिल्हयातील पोलादपुर तालुका दुर्गम आणि डोंगराळ आहे. या भागातील युवकांचे रोजगारासाठीच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेवून या भागातील पर्यटन विकासाला चालना देवून स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवकालीन इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलेले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ आणि परिसराचे सुशोभिकरण करताना त्यांच्या वाड्याचे देखील या निधीमधनू सुशोभिकरण करण्यात येईल असे जाहीर केले. तसेच या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्याने नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार भरत गोगावले यांनी केले. पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब यांना शौर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
००००००
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-26045609750949009232024-03-05T02:25:00.001-08:002024-03-05T02:25:39.921-08:00“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर
रायगड,दि.05(जिमाका):- “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून या अभियानात जिल्ह्यातील शाळा अग्रेसर असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम.पुनिता गुरव यांनी दिली आहे.
रायगड जिल्हयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठया प्रमाणावर यशस्वी झाले असून जिल्हयातील 3 हजार 535 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणी सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम जिल्हयातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, व जिल्हा पातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले आहे.
आयुक्त, शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.03 मार्च 2024 च्या पत्रानुसार मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली ता. कर्जत ही शाळा राज्यात दुसरी आली असून या शाळेला 21 लाखाचे पारिताषिक देण्यात येणार आहे. इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधून मुंबई विभागीय स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर ता.पनवेल ही शाळा प्रथम क्रमावर निवडण्यात आली व या शाळेला रु.21 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच रोहा तालुक्यातील नगर परिषद ऊर्दू शाळा विभागीय स्तरावर तिसरी आली असून या शाळेस 7 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरावर शासकीय प्रवर्गात रा.जि.प., प्राथमिक शाळा पेझारी ता.अलिबाग ही शाळा पहिल्या क्रमांकाने पात्र झाली. तसेच रा.जि.प., प्राथमिक शाळा रानवली ता.श्रीवर्धन ही शाळा दुसऱ्या क्रमांकाने पात्र झाली. रा.जि.प., प्राथमिक शाळा नवघर ता. सुधागड रानवली ही शाळा तिसऱ्या क्रमांकाने पात्र झाली.
इतर व्यवस्थापन प्रकारामध्ये प्रथम क्रमांकावर संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगांव ता. सुधागड तसेच छत्रपती विद्यालय वरंध ता.महाड ही व्दीतीय क्रमांक तसेच दांडगुरी हायस्कूल दांडगुरी ता.श्रीवर्धन या शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी 2 शाळांना 22 लक्ष व्दितीय क्रमांकासाठी 2 शाळांना 10 लक्ष रु.तृतीय क्रमांकासाठी 2 शाळांना 6 लक्ष रुपयाची पारितोषिके दिली जाणार आहेत.
तालुकास्तरावर सर्व तालुके मिळून प्रथम क्रमांकासाठी 45 लक्ष व्दितीय क्रमांकासाठी 30 लक्ष व तृतीय क्रमांकासाठी 15 लक्ष अशी एकूण 1 कोटी 28 लक्ष रुपयाची बक्षिसे शाळांना दिली जाणार आहेत,
राज्य व विभागस्तर व जिल्हा व तालुकास्तरावर पारितोषिके मिळविणाऱ्या सर्व शाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष मूल्यांकन समिती, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सत्यजित बडे, यांनी अभिनंदन केले.
या शाळांचे जिल्हास्तरीय मुल्यांकन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम.पुनिता गुरव, ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट पनवेल सागर तुपे व उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे व सदस्य सचिव संतोष शेडगे त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी म्हणून श्रीम.कल्पना काकडे यांच्या एकाच पथकाने केले.
00000000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-19759719907902054862024-03-05T02:25:00.000-08:002024-03-05T02:25:14.428-08:00खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याकरीता दि.31 मार्च पर्यंत मुदतवाढ
रायगड,दि.05(जिमाका):- पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करीता दि.29 फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत धान खरेदी अल्प धान प्रमाणात झाले असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याने खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याकरीता दि.31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्जेराव सोनवणे यांनी आवाहन केले आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत.
0000000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-18932988211576782952024-03-04T04:45:00.000-08:002024-03-04T04:45:23.444-08:00राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण २०,४४१ निकाली १४,३२,८३,०१० रुपयाची तडजोड रक्कम वसूल
रायगड जिमाका दि. 3- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या दि. ०३ मार्च २०२४ रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण २०,४४९ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्हयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ६८.८८२ वादपूर्व प्रकरणे व १२,३५२ प्रलंबित अशी एकूण ८१,२३४ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी १८.८३१ वादपूर्व प्रकरणे व १६१० प्रलंबित प्रकरणे अशी एकूण २०,४४९ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १४,३२,८३,०१० रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.
६ जोडप्यांचा लोक अदालत मध्ये संसार जुळला
रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात ६ जोडप्यांचा (कर्जत १. माणगाव २. श्रीवर्धन १, पनवेल १, अलिबाग १) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे.
मोटार अपघात प्रकरणांमध्ये २ कोटी ३० लाख ८५ हजार इतकी नुकसान भरपाई मंजूर
जिल्ह्यामध्ये एकूण ३० मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना २,३०,८५,००० इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, श्री. ए. एस. राजंदेकर व पॅनलवरील न्यायाधिशांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व प्रतिकात्मक धनादेश दिला
रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २८ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.
या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. राजंदेकर व न्यायाधीश तथा सचिव श्री अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-66609877121178132062024-03-04T04:44:00.002-08:002024-03-04T04:44:59.539-08:00जिल्हा सैनिक कार्यालयातील गट ‘क’ ची पदे भरण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरिता दि.24 मार्च पर्यंत मुदतवाढ
रायगड,दि.04(जिमाका):- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कार्यालयातील गट ‘क’ ची पदे भरण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याकरिता दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दि.3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 18.00 वाजपर्यंत हा कालावधी देण्यात आला होता.
लोकहितार्थ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्याच्या कालावधीस दि.4 मार्च ते दि.24 मार्च 2024 संध्याकाळी 18.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गोविंदराव साळुंखे यांनी केले आहे.
०००००Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-26967030783586361332024-03-04T04:44:00.001-08:002024-03-04T04:44:32.829-08:00जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतन धारकांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन
रायगड दि.01(जिमाका):-जिल्हयातील निवृत्तीवेतन प्रकरणे व भविष्य् निर्वाह निधी संबंधित समस्या व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महालेखापाल मुंबई यांच्या आदेशान्वये कोषागार कार्यालयाच्या स्तरावर कार्यशाळा/पेन्शन अदालतीचे आयोजन दि.5 मार्च,2024 रोजी दोन सत्रात नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रायगड अलिबाग येथे करण्यात आले आहे.
प्रथम सत्रात सकाळी 10.30 आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजीत केलेली आहे. व दुपारी 3.00 वाजता निवृत्तीवेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आलेली आहे.
तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वत: किंवा कार्यालयातील संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेस उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड- अलिबाग यांनी केले आहे.
000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-2054155069221339092024-03-04T04:44:00.000-08:002024-03-04T04:44:05.643-08:00मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हयाचे उदिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
रायगड दि.01(जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या अर्थिक वर्षातील प्रकरणे 15 दिवसांच्या आत मंजूर करावीत. तसेच जिल्हयाचे निर्धारीत उदिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस श्री.जी.एस.हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड- अलिबाग, श्री. मुकेश कुमार,झोनलऑफिसर, बँक ऑफ इंडिया, रायगड, श्री. राघेन्द्र कुमार, झोनल ऑफिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया, रायगड, श्री. विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, अलिबाग, श्री. प्रदीप जायभाये, जिल्हा समन्वयक, सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया, अलिबाग,श्री. सुभाष म्हात्रे, आरडीसी बँक, अलिबाग, श्री. मृणाक राणा, बँक ऑफ महाराष्ट्र, सौ.संगीता देसाई, बॅक ऑफ महाराष्ट्र तसेच इतर बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात रायगड जिल्हयाकरिता शासना कडून 965 प्रकल्पाचे उद्दीष्ट प्राप्त झालेले असून या वर्षी एकूण 1500 प्रकरणे बॅकेकडे मंजूरी करीता पाठविण्यात आलेली आहेत. बॅकेकडे पाठविण्यात आलेली प्रकरणापैकी एकूण 274 प्रकरणास बॅकेने मंजूरी दिली असून त्यामध्ये रु. 569.34 लक्ष इतके शासन अनुदान समाविष्ट आहे. सदर योजने अंतर्गत आतापर्यत एकूण 364 प्रकल्पाचे रु. 683.11 लक्ष इतके अनुदान प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे.
सुक्ष्म व लघु उद्योजकांची निर्मीती व्हावी व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजना जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय हया कार्यालयामार्फत राबविण्यात येते आहे.
ठळक वैशिष्टये :-
· सुमारे 8 ते 10 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार संधी राज्यात योजना कालावधीत निर्माण होतील.
· योजना पूर्णत: ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येईल तसेच विहित निर्धारीत कालावधीत प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही पूर्ण करण्यात येते.
· योजना उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल समितीकार्यरत राहील.जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय हे कार्यान्वय यंत्रणा आहेत.
· राष्ट्रीयकृत बँका तसेच प्रमुख खाजगी बँका यांच्या सहयोगाने सदर योजना राज्यात राबविण्यात येते.
योजनेचे स्वरुप :-
· कृषी व कृषीवर आधारीत उद्योग, उत्पादन उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजने अंतर्गत लाभासाठी पात्र आहेत.
· सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु. 20.00 लाख तसेच उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी रु. 50.00 लाख गुंतवणुकीचे प्रकल्प पात्र राहतील.
· राज्य शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक सहाय्य हे अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यांत येईल.
· राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान 18 ते 45 वयोगटातील स्वयंरोजगार करुन इच्छिणारे उमेदवार, विशेष प्रवर्गासाठी (अनुसुचीत जाती /जमाती/महिला/दिव्यांग/माजी सैनिक/ इ.मा.व./ वि.जा./भ.ज./ अल्पसंख्यांक) 5वर्षाची अट शिथिल
आवश्यक कागदपत्रे –
· फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट, अपंग असल्यास त्या विषयीचा दाखला इ.
· पात्रता :- 20 लाखपेक्षा जास्त प्रकल्प किंमत किमान 8 वी पास, 25 लाखापेक्षा जास्त- 10 वी पास.
या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. जी.एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड- अलिबाग यांनी केले आहे.
00000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-89108182476556631962024-03-04T04:42:00.000-08:002024-03-04T04:42:49.224-08:0003 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिम
रायगड दि.1(जिमाका):- जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात रविवार दि.03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या माहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहे. 0 ते 05 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून लसीकरण मोहिम कार्यक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. (प्रभारी) सत्यजीत बडे यांनी केले आहे.
रायगड जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 73 हजार 854 त्याकरीता ग्रामीण भागात 2 हजार 109 बुथ व शहरी भागात 143 बुथ असे एकूण 2 हजार 252 बुथवर पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वेस्थानक व ग्रामीण भागात 137 ट्रान्झीट टीम व शहरी भागात 330 अश्या एकुण 467 ट्रान्झीट टीमद्वारे सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 142 मोबईल टीम व शहरी भागात 12 अश्या एकुण 154 मोबईल टीमद्वारे सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरीता 5 हजार 67 आरोग्य कर्मचाऱ्यांची बुथवर नेमणूक करण्यात आली असून अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खाजगी संस्थाचा देखील यामध्ये सहभाग करुन घेण्यात आला आहे. तसेच लसीकरणाच्या दिवशी एकुण 450 सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, व नंतर आय.पी.पी.आय करीता एकुण 1 हजार 143 सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
000Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1673214712388306694.post-8496500064690226282024-02-27T04:00:00.000-08:002024-02-27T04:00:12.424-08:00ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात --ॲड श्रीमती सुनीता जोशी ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाट
रायगड,दि.27(जिमाका):- ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे व समाजाला सुधारण्याचे काम करतात, असे प्रतिपादन ॲड. सुनीता जोशी यांनी केले. सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे ग्रंथोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, डॉ.हेमंत पवार, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलाताई पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, श्री.वणगे, रायगड जिल्हा ग्रंथालय सदस्य नागेश कुलकर्णी, श्री.रमेश धनावडे आदि उपस्थित होते.
यावेळी मागदर्शन करताना ॲड.जोशी म्हणाल्या की, ग्रंथ हे गुरु, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावत असतात. काय वाचावं, किती वाचावं यामुळे वाचक भरकटतो आहे, त्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. स्वतःला अद्यावत ठेवणे, स्पर्धेत टिकून रहाणे यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. नवे विचार मांडून समाजाला दिशा देणे हे ग्रंथाचे काम आहे. मोठ्यांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. ग्रंथ स्वीकारणे किंवा नाकारणे हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून आहे. गावातली माणसे कोणते ग्रंथ वाचतात, तेथील ग्रंथालये किती समृद्ध आहेत यावरून गावाची समृद्धी मोजली जाते. वाचनातून व्यापक जीवनदर्शन होत राहते. सर्वकष वाचन हे आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करते. आपल्या ज्ञानाचा आवाका विस्तारते, तर संतसाहित्य निरामय आनंदाचा मार्ग दाखवते असेही त्या म्हणाल्या.
यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व राज्यगीताने झाली.
000000Unknownnoreply@blogger.com0