बाहुबलीने केले नाही मतदान म्हणून कटप्पाने घेतला प्राण
लेख क्र.17 दिनांक:- 20 मे 2017 भाग-1 बाहुबलीने केले नाही मतदान म्हणून कटप्पाने घेतला प्राण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून तो प्रत्येक पात्र मतदाराचा हक्क आहे आणि तो बजावायलाच पाहिजे. पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका 24 मे रोजी होत आहेत.यानिमित्ताने महानगरपालिका प्रशासनाने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त् जे.एस.सहारिया व सचिव शेखर चन्ने यांनी देखील प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या निवडणूकीविषयक कामकाजाची माहिती घेवून मार्गदर्शन केलेले आहे. महानगरपालिका आयुक्त् राजेंद्र निंबाळकर यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवातून त्यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपल्या विभागात कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याचा हा आढावा… पनवेल महानगरपालिकेची ही प्रथम निवडणूक असल्याने मतदानामध्ये 15 % ची वाढ होणेकरीता विशेष मतदान जनजागृती मोहिम राबविली आहे.यात जनजागृतीसाठी पारंपारिक बॅ