Posts

Showing posts from March 29, 2020

दि.01 मार्च ते 03 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

कोविड-19- करोना विषाणू ”  काळजी करू नका..काळजी घ्या ! अलिबाग,दि.04 (जिमाका) :   जे नागरीक दि.01 मार्च ते 03 एप्रिल 2020   दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve   नागरीकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिाकंची संख्या - 1 हजार 646. निरीक्षणाखाली असलेल्या परंतू 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 185, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-269, उपचारानंतर बरे झाल्यामुळे भाभा हॉस्पिटल (Isolation) मधून घरी पाठविण्यात आलेले व घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) समाविष्ट केलेल्या नागरिकांची संख्या -1, या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-178. मुंबई कस्तुरबा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेले नागरिक-05 दाखल रुग्णांच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून या नागर

दि.01 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

कोविड-19- करोना विषाणू ”  काळजी करू नका..काळजी घ्या ! अलिबाग,दि.04 (जिमाका) :   जे नागरीक दि.01 मार्च ते 02 एप्रिल 2020   दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve  नागरीकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिाकंची संख्या - 1 हजार 620. निरीक्षणाखाली असलेल्या परंतू 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 137, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-290, उपचारानंतर बरे झाल्यामुळे भाभा हॉस्पिटल (Isolation) मधून घरी पाठविण्यात आलेले व घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) समाविष्ट केलेल्या नागरिकांची संख्या -1, या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-179. मुंबई कस्तुरबा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेले नागरिक-05 दाखल रुग्णांच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून या नागरिक

शिवभोजन केंद्राना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट कोणीही गरजू उपाशी राहणार नाही, याची शासन आणि प्रशासन घेईल काळजी -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग,जि.रायगड.दि.03 (जिमाका) – करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज जिल्ह्यातील रोहा येथील साई भोजनालय, तळा येथील शिवभोजन थाळी केंद्र व माणगाव येथील साई सुविधा भोजनकेंद्रावर भेट दिली. करोना विषाणू प्रादूर्भावामुळे ज्या लोकांना स्वत:च्या जेवणाची सोय करू शकत नाही अशा लोकांनासुद्धा या शिवभोजन योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच येणाऱ्या गरजूंना पार्सल देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरीत किंवा अन्य कोणीही उपाशी राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. केंद्रचालकांनीही स्वच्छतेचे भान बाळगावे व चांगल्या दर्जाचे जेवण गरजूंना उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.        नागरिकांनीही प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजना

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे केंद्र व राज्य शासनाला मदत 37 लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड.दि.03 (जिमाका) – करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला मदत म्हणून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सर्वश्री.उमेशदादा धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी करिता 16 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-19 करिता 16 लाख रुपये आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड करिता 5 लाख रुपये असे एकूण 37 लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे   आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केले. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल   जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनीही मदतीसाठी पुढे यावे, असे   आवाहन केले आहे. 000000

जिल्ह्यात गरजू नागरिकांसाठी 21 शिवभोजन केंद्र कार्यान्वित तर 2 हजार थाळ्यांचे नियोजन कोणताही गरजू नागरीक उपाशी राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन घेत आहे काळजी

अलिबाग,जि.रायगड.दि.03 (जिमाका) – करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.       मात्र या काळात कोणत्याही नागरिकाची उपासमार होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही   नागरिकाची उपासमार होणार नाही, याची जिल्हा प्रशासन सर्व तऱ्हेने काळजी घेत आहे.       शासनाच्या   शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यात जी 21 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत, त्यांची नावे व थाळींची लक्षांक संख्या पुढीलप्रमाणे आहे--              मुन्ना चायनीज सेंटर, अलिबाग- लक्षांक 1

औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कामावर हजर होण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

वृत्त क्रमांक 128                                                                   दि.02 एप्रिल 2020 अलिबाग,जि.रायगड.दि.02 (जिमाका) – जिल्ह्यातील सर्व औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कर्तव्यावर हजर व्हावे.    सर्व घरमालक व नागरिकांनी औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून अडवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे. औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या ह्या अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय उपकरणे बनवितात आणि त्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची निर्जंतूकीकरणाची आवश्यक ती काळजीही घेतात, त्यामुळे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कामावर हजर व्हावे व त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आपल्या आवाहनात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी म्हटले आहे. मात्र जर औषध निर्माण कंपन्याचे कर्मचारी स्वेच्छेने कामावर हजर झाले नाहीत किंवा त्यांना कामावर हजर होण्यापासून कोणीही रोखले तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई क

पनवेल उपजिल्हा रुग्णालय महानगरपालिकेकडून जिल्हा कोविड रुग्णालयाकरिता अधिग्रहीत

Image
वृत्त क्रमांक 127                                                                  दि.02 एप्रिल 2020 अलिबाग,जि.रायगड.दि.02 (जिमाका) – करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे.  त्यासंबंधीची बैठक आज पनवेल महानगरपालिका येथे  आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.   यावेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.रसाळ, प्रांताधिकारी दत्तू नवले, तहसिलदार अमित सानप, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले,पनवेल महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.इटकरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल नखाते यांची उपस्थिती होती.     या बैठकीत महापालिका आयुक्त  श्री.देशमुख यांनी या रुग्णालयासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री,मनुष्यबळ, इतर अनुषंगिक बाबींविषयीचा आढावा घेतला व त्याबाबींच्या पूर्ततेसाठी संबंधितांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे त्वरित प्रस्ताव पाठवून त्

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 01 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

वृत्त क्रमांक 126                                                                   दि.02 एप्रिल 2020 अलिबाग,दि.02 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 01 एप्रिल 2020   दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले नागरीक-1 हजार 453 परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरीक-1 हजार 34, घरामध्ये अलगीकरणात (Home Qurantine) असलेले नागरीक-361, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Qurantine) असलेले नागरीक- 51. मुंबई कस्तुरबा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेले नागरिक-05 दाखल रुग्णांच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे.               उपचारानंतर बरे झाल्यामुळे मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आलेले व घरात अलगीकरणात असलेले नागरिक-01. या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे तर सेव्हन हिल हॉस्पिटल, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे. मुंबई फो

बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार,मजूर यांच्या मदतीसाठी रायगड जिल्हा प्रशासन सदैव सज्ज...! समजून घेऊ..राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज

विशेष लेख-7                                                             दि.02 एप्रिल 2020 “ करोना विषाणू..कोविड-19 ” काळजी करू नका.. काळजी घ्या ! करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.      करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे व या सदंर्भात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर करोना नियंत्रण कक्ष व जिल्हास्तरावर जिल्हा सनियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. करोना विषाणूंचा राज्यामधील प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. करो

जिल्ह्यात 1 हजार 427 कारखाने नोंदणीकृत, पैकी अत्यावश्यक सेवा /उत्पादन संवर्गातील 282 कारखान्यांना 50 टक्के कामगार संख्येत कारखाना सुरू ठेवण्यास प्रशासनाची परवानगी

अलिबाग,दि.02 (जिमाका)   : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात   दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना   जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी   लागू केले आहेत.           रायगड जिल्ह्यात 1 हजार 427 कारखाने नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 282   कारखान्यांना लॉकडाऊन च्या काळात ५०% कामगार संख्येत कारखाना सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली आहे.   अशी परवानगी देताना   औषध निर्मिती करणारे कारखाने,   अन्नपदार्थ प्रक्रिया करणारे कारखाने, किंवा अत्यावश्यक उत्पादन करणारे कारखाने, या कारखान्यांसाठी आवश्यक कच्चा माल तयार करणारे किंवा पूरक सेवा देणारे कारखाने यांनाच परवानगी देण्यात आली आहे.          

जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) नुसार मनाई आदेश लागू

वृत्त क्रमांक 123                                                                   दि.02 एप्रिल 2020 अलिबाग,दि.02 (जिमाका) : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात       दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत. रायगड जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार प्राप्त अधिकारातून संहितेतील कलम 144 (1)(3) नुसार खालील सूचनांच्या अधिन राहून रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.31 मार्च 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. रायगड जिल्हा प