बाहेरील राज्यातील लोकांनी,कामगारांनी आहे तेथेच राहावे प्रशासन त्यांची काळजी घेण्यास सक्षम --विभागीय आयुक्त शिवाजी दौंड


                                                 
अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) : बाहेरील राज्यातील लोकांनी,कामगारांनी मुंबई शहर, उपनगर अथवा गाव-शहर सोडून बाहेर जाऊ नये. कोणतीही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा,जेणेकरुन त्यांना मदत केंद्रामार्फत जेवण, आरोग्य, निवास आदि सुविधा दिल्या जातील, असे आवाहन विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केले आहे. 
कोणतीही अडचण असल्यास संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक----
जिल्हाधिकारी कार्यालय- मुंबई शहर-022-22662440, मुंबई उपनगर बांद्रा-022-26514742, ठाणे-022-25344041, पालघर-02525-253111, रायगड-02141-222001, रत्नागिरी-02352-222301, सिंधुदूर्ग-02362-228844.
निवासी उपजिल्हाधिकारी- मुंबई शहर-022-22670656, मुंबई उपनगर बांद्रा-022-26556806, ठाणे-022-25345130, पालघर-02525-252520, रायगड-02141-222081, रत्नागिरी-02352-223573, सिंधुदूर्ग-02362-228845.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष- मुंबई शहर-022-22664232, मुंबई उपनगर बांद्रा-022-26556799, ठाणे-022-25301740, पालघर-02525-297474, रायगड-02141-222118/222322, रत्नागिरी-02352-226248, सिंधुदूर्ग-02362-228847.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक